मान्सूनची एन्ट्री झाली, पण पाऊस गायब!

6 जूनला मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला, पण पुढील वाटचाल मंदावली.

मुंबई, पुणे, नाशिकमध्ये उकाडा वाढला

पाऊस न पडल्याने अनेक भागांत उष्णता आणि आर्द्रता वाढली आहे.

मान्सून नेमका का रेंगाळला?

अरबी समुद्रातील कमकुवत वारे हे मुख्य कारण असल्याचे भारतीय हवामान खात्याचे म्हणणे.

हवामानाचा बदलता प्रभाव

काही जागतिक हवामान घटकांमुळे मान्सूनची गती मंदावली आहे.

विदर्भासाठी पावसाचा इशारा

पुढील काही दिवसांत विजांसह वादळी पावसाची शक्यता.

मुंबई-पुण्यात पाऊस कधी?

15 ते 20 जूनदरम्यान मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता.

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा सल्ला

फक्त एका पावसावर विसंबून पेरणीची घाई करू नका.

पेरणी कधी करावी?

जमिनीत पुरेशी ओल आणि चांगला पाऊस झाल्यानंतरच पेरणी करा.

मान्सूनवर सर्वांचे लक्ष

हवामान, शेतकरी आणि सरकारी योजनांच्या ताज्या अपडेट्ससाठी वेबसाइटला भेट द्या.